Puja Bonkile
बऱ्याच लोकांना जेवल्यानंतर लगेच झोपायची किंवा भरपूर पाणी पिण्याची सवय असते.
या सवयींमुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
आंघोळ करणे टाळावे
लगेच झोपु नका
लगेच जास्त पाणी पिउ नका
व्यायम करु नका
कोणतेही जड काम करु नका
तुम्ही शतपावली करु शकता.
खाल्ल्यानंतर शरीराला विश्रांतीची गरज असते.