दैनिक गोमन्तक
प्रत्येक सणाचे वेगळे महत्व असते.
होळीला रंगाचे महत्व असते.
पण महाराष्ट्रात रंगाबरोबरच होळीला पुरणपोळीचेदेखील महत्व असते
पुरणपोळी हा महत्वाचा पदार्थ मानला जातो
रंगाबरोबरच आयुष्यही रंगीबेरंगी व्हावे अशी आशा केली जाते
होलिका दहनाबरोबच आयुष्यातल्या वाईट गोष्टीही नष्ट व्हाव्या यासाठी प्रार्थना करतात
रंगाचा हा उत्सव नवीन उत्साव आणतो