Pramod Yadav
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन झाले.
याकाळात कोविड साथीच्या आजारामुळे तो बायो-बबलमध्ये होता, त्यामुळे त्याला अंतिम संस्काराला जाता आले नाही.
मोहम्मद सिराज अनेकदा त्याच्या खोलीत एकटाच रडत होता.
भारताने ऑस्ट्रेलियात झालेली ही कसोटी मालिका 2-1 ने जिंकली.
यामध्ये मोहम्मद सिराजने जोरदार कामगिरी केली.
या मालिकेत 13 बळी घेणारा सिराज सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला.
सिराज आज त्याचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे.