SCO बैठकीनंतर काय म्हणाले S. Jaishankar? सात पॉईंटमध्ये जाणून घ्या...

Akshay Nirmale

एस. जयशंकर म्हणाले की, दहशतवादाबाबत पाकिस्तानचे धोरण कायमच दुटप्पी राहिले असून त्यांची विश्वासार्हता संपली आहे.

S. Jaishankar | Dainik Gomantak

एकीकडे दहशतवादाला प्रोत्साहन द्यायचे आणि दुसरीकडे शांततेच्या गप्पा करायच्या हे चालणार नाही. हे थांबले पाहिजे.

S. Jaishankar | Dainik Gomantak

दहशतवाद आणि शांतता एकत्रितपणे नांदू शकत नाहीत. पाकिस्तानने यापूर्वीही आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर अशी भूमिका मांडली आहे. आता गोव्यातूनही ती भूमिका पाकने मांडली.

S. Jaishankar | Dainik Gomantak

कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाचे समर्थन केले जाऊ शकत नाही. सर्व प्रकारांतील दहशतवाद संपवला पाहिजे.

S. Jaishankar | Dainik Gomantak

दहशतवादाची आर्थिक रसद रोखण्यासाठीही प्रभावी कारवाई आवश्यक आहे.

S. Jaishankar | Dainik Gomantak

पाकिस्तानचे अंतिम लक्ष्य शांतता आहे की नाही हे माहीत नाही; पण दहशतवाद अंतिम लक्ष्य कधीच साध्य होणार नाही, असेही जयशंकर म्हणाले.

S. Jaishankar | Dainik Gomantak

भारत आणि चीन सीमेवर परिस्थिती सुरळीत नाही. सीमाभागात वारंवार घुसखोरी होत आहे. ही परिस्थिती सुधारणे दोन्ही देशांसाठी हिताचे आहे.

S. Jaishankar | Dainik Gomantak
Curdi Village Goa | Dainik Gomantak