Ganeshprasad Gogate
दूध घेतल्यानंतर पाणी पिऊ नये. याचा तुमच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो.
स्ट्रॉबेरी खाल्ल्यानंतर पाणी पिणे खूप हानिकारक आहे. स्ट्रॉबेरीमध्ये असलेली नैसर्गिक साखर आणि यीस्ट पाण्यासोबत मिसळून गॅस तयार करु शकतात.
शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो.
सफरचंदमध्ये (apple) लोह, जीवनसत्त्वे आणि फायबर यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. ते खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने आतड्यांना हानी पोहोचते.
अनेकजण कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पिण्यास सुरुवात करतात. त्यामुळे पोट फुगणे, अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
चहा प्यायल्यावर लगेच पाणी पिणे हे आपल्या दातांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते.