Kavya Powar
मीठाच्या अतिसेवनामुळे आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो.
मीठाचे अनेक दुष्परिणाम आहेत.
याचा किडनीवर वाईट परिणाम होतो
त्याचबरोबर हृदयावर ताण पडून बीपीचा त्रास सुरू होतो.
यामुळे हार्ट अटॅकची शक्यता वाढते
रक्तामध्ये गाठी तयार व्हायला लागतात.
त्यामुळे जेवणात अति मीठ खाणे टाळावे