गोमन्तक डिजिटल टीम
एकमेकांसोबत आपल्या मनातील गोष्टी शेअर केल्या पाहिजेत आणि समोरच्यानं त्या समजून घेतल्या पाहिजेत.
कुटुंबात मैत्रीचे संबंध असले पाहिजेत.
एकमेकांच्या विचारांचा आदर केला पाहिजे.
नात्यांची जाणीव आणि सन्मान असायला हवा.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांवर विश्वास असायला हवा.
संवाद साधता आला पाहिजे
एखाद्याला स्पेस हवी असल्यास ती देण्याची तयारी असायला हवी