Pramod Yadav
अन्नाला पूर्णत्व मिळण्यासाठी मिठाची गरज असते, त्यामुळे मीठ अमूल्य आहे.
गोव्यात पारंपारिक पद्धतीन आजही मीठ शेती केली जाते.
राज्यातील अनेक ठिकाणी कृषी संस्कृती नष्ट झाल्याचे दिसते, पण पणजी पाटो ते रायबंदर मार्गावर आजही मिठागाराची संस्कृती अबाधित आहे.
भर उन्हात राबून मिठाचे पीक घेणारे अनेक शेतकरी गोव्यात राबत असतात.
तयार झालेल्या मिठाची अशा प्रकारे गोणीत साठवणूक केली जाते.
प्रति डबा 300 किंमतीने मिठाची विक्री केली जाते.
रायबंदर पाटो मार्गाच्या शेजारी मीठ शेती करणारा शेतकरी आणि मिठाच्या बॅग