भारतातील तीन राज्यात भूकंपाचे धक्के

Earthquake
Earthquake

नवी दिल्ली :  भारतातील तीन राज्यात शुक्रवारी भूकंपाचे धक्के ( Earthquake) जाणवले आहे. या तिन्ही राज्यात वेगवेगळ्या वेळी भूकंपाचे धक्के जाणवले आहे. रिश्टर स्केलवर  (Richter scale) भूकंपाची  (Earthquake) तीव्रता  4.1 आणि 2.6 एवढी नोंद करण्यात आली आहे. भूकंपाचे धक्के अनुक्रमे सोनितपुर (आसाम),  चंदेल (मणीपुर), पश्चिम खासी हिल्स (मेघालय) येथे जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजिनने (National Center for Seismology) भूकंपाच्या तीव्रतेची नोंद केली आहे.  ( Earthquake shakes three states in India )

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजिनुसार भुकंपाचे धक्के पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी पश्चिम खासी हिल्स (मेघालय) येथे जाणवले आहेत. येथे भूकंपाची सर्वात कमी तीव्रता 2.6 इतकी मोजली गेली आहे. सोनितपुर (आसाम) येथे सर्वात जास्त तीव्रता 2.40  इतकी मोजली गेली आहे. त्याचवेळी चंदेल (मणीपुर) येथे रात्रीच्या सुमारास 1.06 वाजता भूकंपाचे दकके जाणवले आहे. येथील तीव्रता 3.0 एवढी नोंद झाली आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com