प्रचारात विद्वेष असू नये : राजनाथसिंह

There should be no hatred during the election campaign : Rajnath Singh
There should be no hatred during the election campaign : Rajnath Singh

पाटणा : लोकांमध्ये विद्वेष पसरवून निवडणूक लढविल्या आणि जिंकल्या जाऊ नयेत, सुदृढ लोकशाहीत अपमानाला आणि कटू बोलांना कोणतेही स्थान नसावे, असे मत संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केले. बिहारमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना राजनाथ म्हणाले की, प्रचारादरम्यान वैयक्तिक टीका करणे योग्य नाही. बरेच राजकीय नेते द्वेषमूलक भाषण करत असल्याबद्दल आणि वैयक्तिक टीकाटिपण्णी करत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com