गोमन्तक डिजिटल टीम
सकाळी लवकर म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर 4.30 ते 5. 00 या वेळेत उठावे.
सकाळी7.30 ते 9.30 च्या दरम्यान जठराग्नि सर्वात तेज असतो त्यावेळी पोट भरून जेवण करावे.
जेवणाच्या अगोदर 45 मिनीट आणि जेवणानंतर 1 तासाने पाणी प्यावे.
नेहमी पाणी पिताना हळुवार व खाली बसूनच घोट घोट पाणी प्यावे उभे राहून, गड़बडीने पाणी पिवु नये.
नेहमी जेवण केल्यावर 10 ते 15 मिनीटे वज्रासनात बसावे.
अॅल्युमिनियमच्या भांड्यातील भोजन तसेच पाणी कधीच पिवु नये व काहीही खावू नये.
सेंन्द्रिय गुळाचा वापर करावा. जमलं तर मोठी खडीसाखर खायला चांगली.